नवीन लेखन...

ईश्वर निर्मित

मानवनिर्मित शब्द की ईश्वरनिर्मित स्वर यांतून आपण कशाची निवड करणार आहोत?

भारतासारख्या देशात एका भागात बोललेली भाषा काही किलोमिटरच्या अंतरावर समजणे कठीण असते. मग आपण केवळ मानवनिर्मित शब्दांवर किती काळ अवलंबून रहायचे. माणसांचा नाश हा मानवनिर्मित गोष्टींमूळेचं प्रामूख्याने होत राहीला आहे. म्हणून माणसाला ईश्वरनिर्मित गोष्टींचा वापर बरोबरीने चालू केला पाहिजे.

— श्री.सुनिल साबाजी केळुसकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..