नवीन लेखन...

ज्यांचे घर फुलून आले

ज्यांचे घर फुलून आले ।।

त्यांनी आसरा द्यावा ।।

ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली ।।

त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे ।।

ज्यांचे नाते सूर्या बरोबर आहे ।।

त्यांनी थोडा उजेड द्यावा ।।

       ज्यांचे नाते चंद्रा बरोबर आहे ।।

        त्यांनी थोडा अंधार द्यावा ।। 

                                          निसर्गाने दिलेली जन्माची ।।                                                           देणगी स्विकारून घ्यावे ।।

      ।। जाता जाता मातीला समृद्ध आणि भेट देऊन जावे ।।

  • कवी : सचिन राजाराम जाधव
  • sachinrjadhav1992@gmail.com

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..