काय राव तुम्ही? (वात्रटिका)
काय राव तुम्ही?
नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.
[…]
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
काय राव तुम्ही?
नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.
[…]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही अजरामर रचना….
[…]
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
[…]
कृपया हिंदी फिल्म बनवतांना आमच्या काही सूचना आहेत जर त्या पाळल्या तर फार बरं होईल
[…]
लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स २०१०’ स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोच्या जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. ८३ स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. या आधी तिने २००९ मध्ये ‘न्युएस्ट्रा बेलेझा मेक्सिको’ ही स्पर्धा जिकली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.
[…]
अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नोव्हेंबरमधील नियोजित भारतभेटीची सध्या तयारी सुरू आहे. या भेटीतून भारत-अमेरिका संबंधांना काही नवे वळण लागेल का ? अण्वस्त्र नष्ट करण्याचा कार्यक्रम आखून शांततापूर्ण जगाची उभारणी करण्यात दोन्ही देश पुढाकार घेतील का ? त्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवण्याची दोन्ही नेत्यांची तयारी आहे का ? ओबामा यांच्या भेटीच्या निमित्ताने हे प्रश्न आधी चर्चिले जायला हवेत.
[…]
युद्धप्रसंगी किवा अन्य वेळी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी लष्करातील शूर वीरांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवले जाते. अलीकडे सैन्यातील वैद्यकीय अधिकारी मेजर लैशराम सिग यांना अशोकचक्र तर कॅप्टन देविदर सिग जस आणि सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस विनोदकुमार चौबे यांना कीर्तीचक्र मरणोपरांत प्रदान करण्यात आले. देशासाठी प्राणाची आहुती देणारे हे वीर नेमके कसे होते ? त्यांनी कोणते बलिदान दिले.
[…]
वर्धेतील बापू कुटी.. सकाळपासून सर्वांची एकच धावपळ चालू.. बापू या ठिकाणी १९३६ ते १९४५ या काळात या राहत होते.
[…]
सर्व वाद मागे पडून आता राष्ट्रकुल स्पर्धांना प्रारंभ होत आहे. देशाच्या संस्कृतीचे निदर्शक असल्याने अशा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. या स्पर्धेमधून विविध क्रीडाप्रकारांमध्ये आयकॉन्स निर्माण होतील. हे आयकॉन्स होतकरू खेळाडूंना आकर्षित करतील. त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या तर क्रीडाक्षेत्रात भारताचे भवितव्य उज्ज्वल राहिल. ही भावना हृदयी ठेवून राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचा जल्लोष अनुभवायला हवा.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions