नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल कालचा भाग 1 आजचा भाग 2 ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं…. “सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग नऊ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 5 लॅबच्या रिपोर्ट मधे आणखीन एक वाक्य असते. Results of test may vary from laboratory to laboratory and also in some parameters from time to time, for the same patient. इतकं खरं कोणच बोलत नसेल. आता हेच बघा ना, आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत, त्याचे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे रिपोर्टस् आले […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग आठ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4 आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते. आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय. म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सात

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3 लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते. Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis. त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे. यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तीन

आयुर्वेद समजून घेताना विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दोन

आयुषोवेदः आयुर्वेदः आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र. आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र. याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान. आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा. जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग एक

अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ? नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ? ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ? एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज ! केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ? अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह अंतिम भाग २५

आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि । नवान्नपानं गुडवैकृतंच प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।। मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ? प्रमेह होऊ नये म्हणून अंगाला घाम आणून । शरीरातील क्लेद काढून राहून सदैव दक्ष । आहारावर असावे लक्ष ।। 1।। प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २३

पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या […]

1 25 26 27 28 29 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..