नवीन लेखन...

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात.
त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो !

कर तु तुला हवं ते,
ती दणदणीत पाठीवर थाप असते,
आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..!

काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं,
आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..!

– श्र्वेता संकपाळ

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..