नवीन लेखन...

प्रमोशन

  बर्‍याच दिवसांपूर्वी एका वाचकाने एका वृत्तपत्रात `अंधश्रद्धेचा कळस’ असे पत्र लिहिले होते. हे पत्र वाचले आणि मनाला (शरीराला नाही हं!) गुदगुल्या झाल्या. कारण काय म्हणून विचारता? अहो।़।़ मीही त्याच विचारांची ना! मीच काय; पण खुद्द परमेश्वरही (ज्याची आपण भक्ती करतो.) त्याच विचारांचा! अहो देवाबद्दल श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा नको! चालत्या बसमध्ये बसलेल्या लोकांनी (कंडक्टरसकट) उठून […]

स्वामीनाथनचे नक्राश्रू!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलताना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी ‘शेतकऱ्यांना वाचवा, शेती वाचवा’ , हा नारा घेऊन ठाामस्तरावर काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पॅकेजने आत्महत्या थांबत नसतील तर कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असे वत्त*व्य त्यांनी केले होते.
[…]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..