नवीन लेखन...

सांगते धरतीमाता



धरती सांगे शेतकर्‍यालामजला जरी छळिसीकष्ट तुझे बा जाणून मी रेदेते फळ तुजसीकधी भजसी, कधी तुडविसीनांगर फिरवूनी जखमी करिसी धान्य निर्मिती ध्येय तुझे रे ज्ञात असे मजसी ।।पावसा – पाण्याची नमा न तुजसी जन सुखास्तव देह झिजविसीकिसान राजा चीज श्रमांचेहोता तू हससी ।।मोल कष्टांचे तुजसी मिळावेमानवाने कृतघ्न

न व्हावेया सृष्टीची माता मी रेधरती माय म्हणसी ।।दिल्ली ह्रदय जरी भारत भू चे किसान-जवान दो कर तिचेशास्त्रीजींच्या अमोल बोलाध्यानी नित धरिसी ।।

— सौ. सुधा नांदेडकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..