नवीन लेखन...

समाज भित्रा आहे का ?



भर रस्त्यावर कोणाचीतरी लुट होते. आजूबाजूचा समाज बघून न बघितल्यासारखे करतो आणि सरळ निघून जातो आणि तो मनुष्य मार खाऊन त्याची भरदिवसा लुट होत असते हे आपण ऐकले असेल किव्वा बघितले सुद्धा असेल. मग याला आपण काय म्हणाल समाज भितो का ? घाबरतो का ?

जर भर रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हाच समाज त्याला वाचवायला जातो कि नाही, मग कसा असेल हा समाज भित्रा

मी म्हणेल नाही आपला समाज आणि मी भित्रा नाही ?????? मग अडचण कुठे आहे

मला माहित आहे जर आम्ही चार जण एकत्र आलो तर नक्कीच अन्याय होणाऱ्या मनुष्याला वाचवू शकू मग का मी जात नाही.

१) जर त्या मनुष्याकडे हत्यार (चाकू / बंदूक ) असले तर आणि उगाच मला लागले तर घरी आपल्याला बायको पोर आहेत त्यामुळे चला असा कानाडोळा करून मी निघत असतो.

) . .

.

मग काय करायला पाहिजे म्हणजे असे विचार न येता मी त्याला मदत

करू शकतो

अ) यासाठी मला सैनिकी व्यूहरचना (शारीरिक तसेच बौद्धिक) हे प्राथमिक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे जे आज मला कुठेही मिळत नाही. एकतर जिम मध्ये गेल तर फक्त शरीर कस बळकट करायचं याकडे

लक्ष दिले जाते ते पण पैसे मोजून. जर हे शिक्षण मला दिले तर गुन्हा करणाऱ्या मनुष्याच्या हत्यारावर मला कसा ताबा मिळवता येईल याचा नक्कीच प्रथम मी विचार करेन नंतर आपणा सर्वांना माहित आहेच पब्लिक तडी.

ब) पोलिसांना मदत करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे पण हेच कर्तव्य डोकेदुखी होणार असेल तर मग मी का मदत करू. त्यामुळे यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..