महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ घेते.
Related Articles
प्रभू रामाचे वनवास स्थळ रामटेक
January 28, 2016
पेशवाईतील पुण्याच्या बागा
January 17, 2016
स्वामीनारायण संप्रदायाचे अक्षरधाम, दिल्ली
January 26, 2017