महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ घेते.
Related Articles
राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट
December 15, 2016
बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प
June 2, 2016
चिकमंगळूर
February 7, 2017