अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
बीमदेव राजाची राजधानी महिकावती..
May 27, 2016
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर
July 4, 2016
बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर
March 12, 2017