अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
इंदूरचे होळकर पॅलेस
June 1, 2016
कर्नाटकातील तीर्थक्षेत्र – श्रवणबेळगोळ
May 28, 2016
पुण्याचा आगाखान पॅलेस
February 19, 2016