अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र
June 5, 2017
माउंट वुताई
March 14, 2017
बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत
April 9, 2016