अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
उत्तर धुवाजवळील भारताचा अभ्यास तळ
November 8, 2016
परभणी – कृषी विद्यापीठाचे शहर
June 14, 2016
पतित पावन मंदिर
January 27, 2017