अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
जगातील सर्वात मोठा आशिया खंड
May 28, 2016
सर्वाधिक लांब अंतर कापणारी हिमसागर एक्स्प्रेस
December 17, 2016
अमरावती जिल्ह्यातील भातकुली
June 14, 2016