अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
शिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर
December 14, 2016
नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर
March 19, 2017
उद्योगनगरी मुंबई
March 21, 2017