अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
पुण्याची पर्वती टेकडी
March 3, 2016
राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र
March 18, 2017
वाळूचे बेट फ्रासर
March 14, 2017