अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
सातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण
April 9, 2016
लोकमान्यांचे जन्मस्थळ रत्नागिरी
November 21, 2015
सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ
July 6, 2016