नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत. येथून ५ किलोमीटरवर अंकाई, टंकाई हे पुरातन किल्ले आहेत. अंकाई किल्ल्यावर पुरातन शिव मंदिर व प्राचीन गुहा असून, येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे.
Related Articles
धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर
June 14, 2016
मुंबईची बेस्ट बस
April 20, 2017
देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात
March 16, 2016