अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
कर्नाटकातील ऐतिहासिक शहर – बिदर
July 15, 2016
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी
July 20, 2016
संत गजानन महाराजांचे शेगाव
February 26, 2016