अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
महाभारतातील कुरुक्षेत्र
December 15, 2016
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय
March 10, 2017
टंगला
April 19, 2017