अहिंसा स्थळ – दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे. […]
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे. […]
पंजाब राज्यातील पुरातन शहर असून, पुराण आणि महाभारतात या शहराचा उल्लेख आढळतो. राक्षसाच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. चामड्यांच्या आणि खेळाच्या वस्तूंसाठी आता या शहराने नावलौकिक मिळविला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील चांदणी चौक आशिया खंडातील मोठा व्यापारी केंद्र आहे. पुरातन काळात तुर्की, चीन, हॉलंड येथील व्यापारी येथे व्यापारासाठी येत असत. मुगल बादशहा शहाजहानची मुलगी जहाआरा बेगम हिने या चौकाचे डिजाईन तयार […]
पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे. इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी […]
दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे. ब्रिटीश वास्तुकार एम. जी. सेटो यांनी इ.स. १९५७ मध्ये या संग्रहालयाचे बांधकाम केले. […]
मॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली. या गॅलरीत १९,२० व्या शतकातील १५ हजारांपेक्षा जास्त दुर्लभ कलाकृतीचा संग्रह आहे. राजा रवी वर्मा यांच्या कलाकृती येथे आहेत.
खुनी दरवाजा दिल्ली येथे आहे. सत्तासंघर्षात औरंगजेबाने त्याचा भाऊ भाईदारा शिकोह याचे याचे धड शिरापासून वेगळे केले होते. १८५७ मध्ये इंग्रजांनी शेवटचा बादशहा जफर यांच्या दोन मुलांना येथेच गोळ्या घातल्या होत्या.
हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे. इ.स. पू. ३१०२ मध्ये येथे कौरव- पांडवांचे ऐतिहासिक युध्द झाल्याच्या नोंदी प्राचीन हिंदू धर्म ग्रंथात आहेत. कौरवांचे वंशज राजा कुरु यांनी हे शहर वसविले. येथेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य […]
जम्मू आणि काश्मीर हे खोर्यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे. हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून […]
हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते. नवी दिल्ली ते भोपाळ अशी धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १२० किमी वेगाने धावते. ती देशातील सर्वात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions