सोलापूर – दक्षिणेतील प्रवेशव्दार

सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई-चेन्नई, सोलापूर-विजापूर व मिरज-लातूर हे तीन लोहमार्ग या जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई […]

शिवसागर जलाशय

राज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे. २५ एप्रिल २०१२ रोजी या जलाशयात दुसर्‍यांदा लेक टॅपिंग करण्यात आले. पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी झाले होते.

गोलाघाट

आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट […]

रुमी दरवाजा

उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच […]

भारतीय रेल्वेचे जाळे

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे असून एकूण रेल्वेमार्गाची व्याप्ती १ लाख १५ हजार कि.मी तर एकूण रेल्वेमार्गाची लांबी ६५ हजार कि.मी आहे. रेल्वेने दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या २ कोटी ५० लाखाच्या घरात […]

यादवकालीन शहर नंदूरबार

यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले. पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला.   तिसर्‍या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे […]

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे. ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. शहानूर नदीच्या किनार्‍यावर […]

पातूरची रेणूकामाता

पातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे. १९५७ ला स्थापन झालेल्या नगरपालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. येथे मराठीबरोबरच उर्दू माध्यमाच्याही […]

राजस्थानातील हिरवेकंच पर्यटन स्थळ – मेणाल

राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश हीच ओळख आपल्याला माहित आहे. राजस्थानला मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. मात्र या वाळवंटातही हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले असे एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. चितोड राजमार्गावर बुंदीपासून १०० किमी अंतरावर […]

1 5 6 7 8 9 21