श्री महागणपती, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली […]

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केल्याची अख्यायिका असून, रुक्मिणीचे […]

अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे. मुंबईपासून दक्षिणेस केवळ ७८ किलोमीटर आणि पेणपासून ३० किलोमीटर अंतरावर […]

पेशवाईतील पुण्याच्या बागा

पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत. पुणं म्हटलं की पहिली आठवते ती सारस बाग. मात्र याशिवाय […]

राक्षसभुवन

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]

मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी

अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे. मुंबई शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आणि किल्ले आहेत. मुंबईत मलबार हिल, माझगाव […]

केमचं कुंकू सातासमुद्रापार

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम आहे. येथे असलेल्या १५ कारखान्यांत कुंकवाची निर्मिती होते. सौभाग्याचं हे लेणं आता सातासमुद्रापार गेलं आहे. […]

दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली […]

दरवाजा नसलेली पहिली बॅंक

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला […]

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक. मुंबईच्या बोरिवली या उपनगरात १०४ चौ.किमी. परिसरात पसरलेले हे जंगल नॅशनल पार्क या नावानेही ते प्रसिद्ध आहे. हा भाग पूर्वी कृष्णगिरि उपवन म्हणून ओळखला जात असे. […]

1 19 20 21