महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ घेते.
Related Articles
उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव
November 19, 2015
हरियाणा राज्यातील यमुनानगर
January 25, 2017
अवैध शस्त्रांचे कारखाने
April 17, 2017