महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. येथील कागद गिरणी सुप्रसिध्द आहे.
Related Articles
नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र
December 6, 2016
अमर जवान ज्योती
January 26, 2017
युनिसेफ
March 22, 2017