लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील काळात जिल्हा या धक्क्यातून सावरला आणि आता तो प्रगतीपथावर आहे.
Related Articles
रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास
June 23, 2015
जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
June 23, 2015
गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती
June 22, 2015
