लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील काळात जिल्हा या धक्क्यातून सावरला आणि आता तो प्रगतीपथावर आहे.
Related Articles
हिंगोली जिल्ह्यातील लोकजीवन
June 23, 2015
ठाणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
June 26, 2015
अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास
June 22, 2015
