लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील काळात जिल्हा या धक्क्यातून सावरला आणि आता तो प्रगतीपथावर आहे.
Related Articles
वर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती
June 26, 2015
वर्धा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय
June 26, 2015
हिंगोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
June 23, 2015
