अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
कराड – यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी
October 27, 2015
अरुणाचल प्रदेशातील सर्वाधिक शाळा असलेले ‘झीरो’
October 5, 2016
चरखा
August 14, 2017