महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ घेते.
Related Articles
नागपूरचा टेकडी गणपती
October 14, 2018
महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र
June 5, 2017
अमळनेर – साने गुरुजींची कर्मभूमी
October 28, 2015