अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
डेव्हीड ससून ग्रंथालय
January 27, 2017
भारताचा राष्ट्रीय प्राणी
March 9, 2017
सोलापूर -धुळे महामार्ग
July 12, 2016