
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे.
येथील अभयारण्यही प्रसिध्द असून वैतरणा (मोडकसागर ) व भातसा हे जलाशय या ठिकाणावरुन जवळच आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे.
येथील अभयारण्यही प्रसिध्द असून वैतरणा (मोडकसागर ) व भातसा हे जलाशय या ठिकाणावरुन जवळच आहेत.
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies
Imp information