खांब तलाव – भंडारा

भंडार्‍यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे. या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव […]

क्लीन सिटी भिलाई

छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर आहे. लोह-इस्पात उद्योगासोबतच पितळ आणि तांबा उद्योगातही या शहराची भरारी आहे. एक नियोजित शहर असून, पर्यावरणासाठी दहावेळ पंतप्रधान चषक या शहराने जिंकले आहे. प्राचीन काळात कौशल राज्याचा हिस्सा […]

महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व शेळीवाटप

राज्यातील दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसूचित जातीजमातीतील शेतकरी व सेतमजुरांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यांचा अर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कुक्कटपालन व शेळीवाटप यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात.

मनोरुग्णालये

महाराष्ट्र राज्यात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर या ४ ठिकाणी मनोरुग्णालये आहेत. रुग्णालये अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहेत.

मुंबईची बेस्ट बस

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसेस चालतात. दररोज सुमारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. बेस्टजवळ ३,५०० बसेस असून यात वाढ करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. या […]

क्षेत्रफळाने मोठा चंद्रपूर जिल्हा

महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात वसलेला चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १९ हजार ४४३ चौरस किलोमीटर आहे. २६ ऑगस्ट १९८२ पर्यंत चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा होता.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यातील ६ राष्ट्रीय उद्यानात अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यान आकाराने सर्वात मोठे आहे. अमरावती […]

बदरपूर

आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला […]

करीमगंज

आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल […]

1 2 3 4 5 6 47