![paithani-sarees-2-300](https://www.marathisrushti.com/cities/wp-content/uploads/sites/12/2015/06/paithani-sarees-2-300.jpg)
औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती.
वैशिष्ट्यपूर्ण पैठणी साडी, संत एकनाथांची समाधी यासाठी हे शहर प्रसिध्द आहे. प्राचीन काळापासून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. नाथ षष्ठीला येथे मोठा उत्सव होतो.
Leave a Reply