महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. येथील कागद गिरणी सुप्रसिध्द आहे.
Related Articles
रांजणगावचा श्री महागणपती
April 9, 2016
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
July 8, 2016
बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा
June 14, 2016