जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.
Related Articles
महाराष्ट्रातील बंदरे
July 8, 2016
डॉ. आंबेडकर स्मृती ग्रंथालय
March 10, 2017
महाराष्ट्रातील जिल्हा रस्त्यांचा विकास
March 18, 2017