जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.
Related Articles
नागपूरमधील शून्य मैलाचा दगड
May 28, 2016
चार बाग रेल्वे स्टेशन
April 18, 2017
बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर
November 20, 2015