अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
कापसाचे निम्मे क्षेत्र विदर्भात
March 9, 2017
कॅलिफोर्नियातील हर्स्ट कॅसल
July 20, 2016
चंद्रपूर जिल्ह्यात ५६ टक्के जंगल
January 27, 2017