कोरोनेशन ब्रिज

पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये […]

मेघालयातील मासिनराम

मेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो. येथील उंचावरुन पडणारा पाऊस मनोहारी असतो.

गुजरातची राजधानी – गांधीनगर

साबरमती नदीच्या पश्चिम किनार्‍यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले. चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली. स्वामीनारायण संप्रदायाचे […]

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर

बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे. १५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले. छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.

हिमाचल प्रदेशातील राष्ट्रपती निवास

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीची […]

उज्जयंत महल – आगरतळा

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे आहे. सन १८९९-१९०१ या कालावधीत महाराजा राधाकिशोर माणिक यांनी या महलाची निर्मिती केली. मुगल-युरोपीय मिश्र शैलीतील उज्जयंत महल पर्यटकांचे खास आकर्षण आहे. विशाल मुगल गार्डनच्या धर्तीवर हे महाल बांधण्यात आले […]

सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केल्याचा उल्लेख त्रृग्वेदात आहे. १७ वेळा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. इ.स. १०२४ मध्ये मोहम्मद गजनी याने पाच हजार सैन्यासह हल्ला करुन […]

अरुणाचल प्रदेशातील चांगलांग

चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिध्द शहर आहे. डोंगर, दर्‍या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या […]

इतिहासकालीन शहर कच्छ

गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते. कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो. मध्ययुगात सुलतान फिराजशहा तघुलकाने इ.स. १३६१-६२ मध्ये सिंधवर स्वारी केली होती. […]

1 20 21 22 23 24