नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे. नाशिक जिल्ह्याचा कृषी व संलग्र कार्ये क्षेत्रात सर्वाधिक […]

वीज निर्मिती

महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. जी मागील वर्षीपेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रिय वाटपातून राज्याला ३६,७५५ दशलश युनिटस् वीज मिळाली.

राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे

महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे. या किनारपट्टीवर ४८ लहान बंदरे, […]

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे. लहान बंदरांच्या परिसरात अनरक बंदिस्त व बहुउद्देशिय थांबे असून […]

बॉम्बे हायकोर्टची स्थापना

बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले. हायकोर्टाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरु झाले. नोव्हेंबर १८७८ मध्ये ते पुर्णत्वास […]

राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र

दूरदर्शन म्हणजे “इडियट बॉक्स” महाराष्ट्रात १९७२ मध्ये आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु करण्यात आले. सुरुवातीला मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम दिवसातून काही ठराविक तासच सुरु असायचे. या केंद्रासाठी त्यावेळी […]

भारतातील तिसरे विद्यापीठ

नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.

रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा

महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो. रिया प्रकारची ही कोकण किनारपट्टी ५६० कि.मी. लांब (समुद्रकिनारा लांबी ७२० […]

महाराष्ट्रातील जिल्हा रस्त्यांचा विकास

जिल्हयातील प्रमुख ठिकाणांना, तालुक्यांना, उत्पादन केंद्रांना जोडणार्‍्या रस्त्यांना जिल्हा रस्ते म्हणतात. काही रस्ते राज्य महामार्गाला तर काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असतात. सन १९५१ मध्ये राज्यातील जिल्हा रस्त्यांची लांबी ९९४० किलोमीटर होती. सन १९७१ मध्ये […]

1 37 38 39 40 41 111