कोकण रेल्वे

ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोव्याचा भाग हा कोकण रेल्वेत समाविष्ट होतो.

डोंगर, दर्‍याखोर्‍या यामुळे हा रेल्वे मार्ग काढण्यात अडचणी होत्या.

अखेर १९९६ ला रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*