विष्णू बापूजी आंबेकर

संपादक व समीक्षक

कादंबर्‍या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे  संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला. परामर्श,

तरंग आणि तुषार ही त्यांच्या समीलेखांची संकलित पुस्तके, तर “हरिभाऊ : काळ आणि कर्तृत्व” हा ग्रंथ त्यांनी संपादित केला होता.

विष्णू बापूजी आंबेकर यांचे २२ ऑगस्ट १९७१ रोजी निधन झाले.

जन्म – १६ नोव्हेंबर १९०८
मृत्यू – २२ ऑगस्ट १९७१

mss

# Vishnu Bapuji Ambekar

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*