गुरु ठाकूर

गीतकार

मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, अभिनेता गुरु ठाकूर यांचा जन्म १८ जुलै रोजी झाला.

गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. प्रामुख्याने ‘गीतकार’ अशी ओळख असलेले गुरू ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करत असताना एका एकांकिकेसाठी गाणे हवे म्हणून ते लिहिले आणि पुढे कवी-गीतकार अशीच त्याची ओळख झाली.

गुरु ठाकूर यांचा मराठीसृष्टीवरील लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*