अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा, गुजरात
May 28, 2016
दूध सहकारी संस्थांमध्ये पुणे आघाडीवर
March 21, 2017
तेलहरा – अकोला जिल्ह्यातील छोटे शहर
February 27, 2016