अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
केरळमधील कोझीकोडे
February 7, 2017
महाराष्ट्रातील गावोगावी मातीची घरे…
June 5, 2017
अवैध शस्त्रांचे कारखाने
April 17, 2017