अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
मध्य कर्नाटकातील शिमोगा
July 15, 2016
महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड
March 19, 2017
राज्य सागरकिनार्यावरील बंदरे
March 19, 2017