किशोर कदम उर्फ कवी सौमित्र

महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट

काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.

प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र (9-Nov-2016)

कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (15-Nov-2017)

मराठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (12-Jun-2019)

कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (9-Nov-2021)

# Kadam, Kishor

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*