स्पेन – वास्तुकलेची जादू

स्पेनमध्ये रोमन लोकांचे वर्चस्व होते. मात्र, काही काळ मुसलमानांनी या द्वीपकल्पाचा ताबा घेतला. १४ व्या शतकात पाचवा फिलिप हा बर्बोन राजा झाला. मात्र, त्याच काळात स्पेनमध्ये वारसा हक्काबद्दल मोठे वाद निर्माणे झाले. १९३१ मध्ये ‘ला स्पेन’ […]

मध्यपूर्वेतील ‘बहारीन’

बहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती. १९६८ मध्ये इंग्रजांनी सैन्य माघारी घेतल्यानंतर १९७१ मध्ये […]

अल्जेरिया – आफ्रिकेतील सर्वात मोठा देश

अल्जेरियामध्ये १६ व्या शतकात तुर्कीचे राज्य होते. १८३० मध्ये अल्जेरिया ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. १८४७ ला अल्जेरियावर फ्रान्सचे वर्चस्व होते. १९ व्या शतकात येथे नागरी कायद्यासाठी चळवळीस प्रारंभ झाला. १९५४ ते १९६२ या काळात येथे रक्तरंजित […]

अचाट आणि अफाट ‘सिंगापूर ‘

सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती. १५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे […]

जागतिक बँक

जागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे. आयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे. जगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची […]

संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत

संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे. […]

लॅटव्हिया – जुन्या नव्याचा संगम

बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले. १६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली. १८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र […]

कळसूबाई शिखर

राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते. […]

अंबोली हिल स्टेशन

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो. पावसामुळे सर्वत्र हिरवळ असून येथील दृश्य अत्यंत विलोभनीय […]

साखर उद्योग

महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्‍याचे भागभांडवल असते. सहकारी साखर उद्योगाची मुहूर्सतमेह रोवल्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातच विठ्ठलराव विखे […]

1 2 3 9