भगवान रघुनाथ कुलकर्णी

कथाकार, कादंबरीकार व कवी

कथाकार, कादंबरीकार व कवी “बी. रघुनाथ” म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी ७ कादंबर्‍या ६० कथा आणि १५० च्या आसपास कविता लिहिल्या होत्या.

अवघ्या ४० व्या वर्षी ७ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.

 

Bhagwan Raghunath Kulkarni

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*