ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे लोकशाहीतील सत्ता विकेंद्रीकरणाचा महत्त्वाचा भाग.. असं असलं तरी त्यामुळे सामाजिक वातावरण मात्र अतिशय ढवळून निघत असते. त्यामध्ये एकूणच जी परिस्थिती निर्माण होत असते त्या परिस्थितीला शब्दबद्ध करून व्यंगात्मक पद्धतीने समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून करण्यात आलेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*